* आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
* जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
* ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
* यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
* मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
* प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
* अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
* आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
* निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
* खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
* सत्याने मिळतं तेच टिकतं.
* जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
* जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
* ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
* यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
* मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
* प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
* अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
* आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
* निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
* खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
* सत्याने मिळतं तेच टिकतं.
* जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा