माझा प्नान्त वेगळा होता
प्रेमाने मला कवितेच्या प्रान्तात आणले
मी तीच्यावर मनापासुन प्रेम केल
पण तीने मला आयुष्यभर छळल.
मी तीच्यावर मनापासुन प्रेम केल
पण तीने मला आयुष्यभर छळल.
तुझ्या हातची एक रान्गोळी
माझ्या दारात काढुन जा,
आलीस तशी तुझ हसण
घरात माझ्या सोडुन जा.
माझ्या दारात काढुन जा,
आलीस तशी तुझ हसण
घरात माझ्या सोडुन जा.
कविता लिहताना त्यात
पुर्ण मन लिहायच असत,
कविता लिहल्यानन्तर मात्र
मनात काहीच ठेवायच नसत.
पुर्ण मन लिहायच असत,
कविता लिहल्यानन्तर मात्र
मनात काहीच ठेवायच नसत.
आपण साक्षात भेटलो तरी
तु काहीच सागु शकली नाहीस ,
डोळ्याची भाषा कळली तरी
मनातील शब्द ओठावर आणु शकली नाहीस.
तु काहीच सागु शकली नाहीस ,
डोळ्याची भाषा कळली तरी
मनातील शब्द ओठावर आणु शकली नाहीस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा